Sunday, October 7, 2012

पुस्तक


दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व ' आणि प्रा. शिवाजीराव भोसले यांचं "मुक्ति गाथा महामानवाची" अप्रतिम पुस्तके आहेत.!!  व्यासपर्व हे महाभारतावरील भाष्य या प्रकारत मोडतं . पार  श्रीकुष्णापासुन ते द्रौपदी चे व्यक्तीरंग अफलातुन शब्द बद्ध केलेले आहेत. त्याना विदुषी का म्हटलं जात असावं याचा थोडा अंदाज येतो .
 आणि गाथा हे योगी अरविंदांवरचे   चिंतन आहे. शिवाजीरावांचे अरविंदांवरचे जे व्याख्यान आहे त्यापेक्षा पुस्तक वाचणे हा एक चांगला अनुभव आहे. एकुण पुस्तक वाचल्यावर समर्थांचे दुसरे रुप म्हणुन योगी अरविंद डोळ्यासमोर येतात

No comments: