अखेर धोनि आणि सहकार्यानी वर्ल्ड कप जिंकला बुवा !
एकुणात उच्च सांघिक कामगिरीबद्दल सगळ्यांचं अभिनंदन !! भारतामध्ये क्रिकेट हा विषय खेळणार्यांपेक्षा तो बघणारे अंमळ जरा जास्तच असावेत.पण क्रिकेट्चा सामना आपली भारतियत्वाची ओळख जरा ठळक करायला मदत करतो हे पुन्हा अधोरेखित झाले . तसेहि देशातील एकुण बाकिची परिस्थिटि पाहता लोकाना मानसिक स्वस्थता लाभणारी बातमी बरेच दिवसातुन मिळाली हे बरे झाले !
No comments:
Post a Comment