.... का कुणास ठाउक मला ' बद्रिकेदार ' हे नाव फारच प्रभावित करते. त्या नावामधे एक भारदस्त सौंदर्य आहे असे मला वाटते. " नावात काय आहे " असे जरी शेक्सपिअर म्हणून गेला असला आणि त्या वाक्याखाली स्वत:चे नाव लिहुन गेला असला तरी नाव माणसाला अस्तित्वाच्या जाणिवेबरोबरच बरेच काही देते असे मला वाटते.... हा ब्लॉग त्या सर्वशक्तीमान अशा " बद्रिकेदारार्पणमस्तु"
Thursday, March 31, 2011
काहि वाचनिय
बरेच वर्षानंतर परततोय . विचार आहे कि य उपक्रमात तरि थोडिशी नियमिता ठेवावी. बघु कसे जमतंय ते. सध्य मि एक पुस्तक वाचुन संपवलं. डॉ सदनंद मोरे यानि लिहिलेलं "लोक्मान्य ते महात्मा".. अतिशय प्रचंड आवाक्याचा विषय अतिशय संतुलित स्वरुपात आणि तो हि कुठलाहि वाद निर्माण न होउ देता मांडलाय. नावातच स्पष्ट होत त्याप्रमाणे लोकमान्य टिळक ते महात्मा गांधी ह नेतृत्व बदल आणि तत्कालिन परिस्थिती यावरिल भाष्य आहे. बराच मोठ आहे . दुसराही खंड वाचायला आवडेल . बर्याचशा घटना माहिती असलेल्यl असल्या तरिहि भाष्य दृष्टिने बघताना वेगळे वाटते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment